येऊर गावातील जांभुळपाडा येथील गायरान असलेल्या मोकळ्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी …
मुंबईत सातवेळा निवडूण आलेल्या खासदाराने भाजपातील उच्च पदस्थांची नावे घेत आत्मह…
ठाणे महापालिकेने राबविलेल्या रस्तारुंदीकरण मोहिमेमध्ये आणि अन्य प्रकल्प कामां…
30 मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या …
हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे.सकाळचे ६ वाजून १० मिनिटे आणि ४७ सेंकद झाले आहेत…
वसई विरार शहरातील भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे. शहरातील जवळ…
महाराष्ट्र राज्यामध्ये सद्यस्थितीत 36 जिल्हे आहेत. मात्र काही दिवसांमध्ये यात …
राज्य सरकारकडून चित्रमहिर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावे चित्रपट, नाट्य, लोककल…
कल्याण अदानी कंपनीने एनआरसी कंपनीची जागा विकत घेतली असून या ठिकाणी न्यायालयाच्…
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेतील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती द…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ८ प्रमुख तलवारी होत्या, त्यातील सर्वात महत्वाची तल…
दिनांक 8 मार्च 2020 ला माननीय शरद पवार जी यांचे सोबत बैठक झाली. प्रामुख्याने…
ठाणे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या…
सतत हिंदुत्वाच्या राजकारणात व्यस्त राहिलेले संघटन आरएसएस होय. त्यामुळे त्यांनी …
एक मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष निवडणूक होणार नसून …
मागील 16 वर्षापासून एकाच जागेवर बसलेल्या अधिकार्यांकडून जाणीवपूर्वक नगरसेवकांच…
ठाणे महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक फ्रंटलाइन वर्कर्स आहेत. लोकांमध्ये काम करतात.…
अनंत तरे यांच्या निधनाच्या वृत्ताने ठाण्यात अनेकांना धर्मवीरांच्या देहत्यागाच्य…
घंटाळी प्रबोधिनी संस्था,ठाणे व विलास सामंत मा. नगरसेवक शिवसेना ह्यांच्या विद…
इतिहासात पावनखिंडीला जे महत्त्व आहे तेच नेसरीच्या खिंडीलाही आहे. सरसेनापती प्र…
वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट साठी आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भ…
ठाणे दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी कळवा येथे स्टेशन ते टीएमटी परीवहन नविन रस्…
ठाणे ठाणे शहराला सुमारे 32 किमीचा खाडी किनारा लाभला आहे. सध्या सुरु असलेल्या …
1998 च्या सहा डिसेंबर रोजी आपलं प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. काही विशेषदिनांचे औचित्य साधून नियमित अंक प्रकाशित करण्यात येत होते. दरम्यानच्या काळात अनेक पुरोगामी विचारांची दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनियतकालिकं बंद झाली. तरीही आपलं प्रजासत्ताक अधून मधून प्रकाशित होत असे. मात्र नियमित प्रकाशनाकरिता रजिस्ट्रेशन अर्थात रितसर नोंदणी आवश्यक होती.2010 साली प्रजासत्ताक जनता या नावाने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अधिकृत नोंदणी झाली. त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन / कामगार दिनाचे औचित्य साधून नियमित अंकाची सुरुवात झाली... मागील 12 वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता (साप्ताहिक) हे वर्तमानपत्र नियमितपणे प्रकाशित करण्यात येत होते. आता 26 नोव्हेंबर 2021 पासून प्रजासत्ताक जनता दैनिक स्वरुपात मुंबई (उपनगरे), नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे, पालघर तसेच नाशिक जिल्ह्यात नियमितपणे प्रसिद्ध होत आहे.
प्रजासत्ताक जनता ची घौडदौड नियमित सुरु रहावी याकरिता आपल्या सारख्यांचा सहभाग आवश्यक आहे आपण प्रजासत्ताक जनता या वर्तमानपत्रास आर्थिक सहकार्य करून अधिकाधिक गतिमान करावे, ही अपेक्षा !
Follow Us