बुद्ध लेण्यांवर होत असलेले अतिक्रमण आणि नेहमीच त्यांचे करण्यात येणार विद्रुपीकरण याबाबत भारतीय पुरातत्व विभाग जाणिवपूर्वक डोळेझाक करीत आहे. 84 हजार बुद्ध लेण्यां नष्ट करण्याचे प्रयत्न येथील व्यवस्थेने केले आणि आजही करत आहे. मात्र सत्य हे सत्य असते ते सुर्यप्रकाशाप्रमाणे आहे. कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी बुद्धरुप तेवढ्या गतीने उभारी घेत आहे. मात्र इथली व्यवस्था याकडे दुर्लक्ष करून त्याला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरोधात जातीवादी भारतीय पुरातत्व विभागाला जाब विचारण्यासाठी बुध्द लेणी संवर्धन समिती आणि सर्व लेणी संवर्धक समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्ममाने सर्व लेणी संवर्धक, लेणी अभ्यासक तसेच पुरातन वास्तू प्रेमी आणि संपूर्ण बौद्धसमाज यांचे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन मुंबईतील आझाद मैदान येथे शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, गोपीचंद कांबळे, सनातन धम्मचे विलास खरात, तसेच अशोक तपासे, परमानंद गेडाम, महेंद्र शेगांवकर, धम्मपाल माशाळकर, संजय पाईकराव, अनिल जगताप, अशोक नगरे, अतुल भोसेकर, नंदकुमार कासारे, प्रथमेश देसाई, सुरज जगताप, मकरंद लंकेश्वर, सुर्यकांत ढवळे, प्रफुल्ल पुरळकर, सिद्धार्थ कसबे, सौरभ भोसले, पांडुरंग सरकटे, सजय आल्हाट, मिलिंद अहिरे, शैलेंद्र मोरे, महेंद्र कांबळे, प्रशांत कसबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
बुद्ध लेणी ही आपली अस्मिता आहे. बुद्ध लेणी, पुरातन वारसा जतन आणि संवधीत होण्यासाठी हे आंदोलन आपण करीत आहोत. तरी उपस्थित राहून सदर आंदोलनास संपूर्ण बौद्ध जनतेने पाठिंबा द्यावा, तसेच या आंदोलनास सढळ हाताने धम्मदान करावे असे आवाहन दीपक गायकवाड 8605695860 पुणे,/ प्रभाकर जोगदंड 7738635980 मुंबई,/ अनिल जाधव 7506223874 मुंबई,/ विजय खुडे 9158187383 पुणे,/ सारिश डोळस 9892114319 मुंबई,/ प्रशांत आगळे 8888309972 मावळ,/ अर्जुन काटे 8108814499 मुंबई,/ विवेक वाघमारे 8692950932 मुंबई,/ रोहित वाघमारे 9657514610 वाई,/ सारिका कांबळे 9766523994 पिं-चिंचवड,/ वसंत जावळे 8007541575 केसनंद,/ समाधान सोनवणे 9762886634 मावळ,/ विकास धनवे 9637379664 कर्जत,/ सुनील खरे 9370013953 नाशिक,/ कैलास कांबळे 7038564995 कराड,/ प्रशांत माळी 9152116983 मुंबई,/ गणेश वाव्हळ 7776984034 जुन्नर,/ अमित पाझारे 7719880364 मोशी,/ महेंद्र कांबळे, 9371046425 पुणे,/ दादासाहेब आगळे 8888309972 मावळ,/ रविंद्र सावंत 9321214805 मुंबई
गड किल्ल्यांच संवर्धन होणारा बौद्ध वास्तू आणि लेण्यांचं काय..
महाराष्ट्रातील तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे छत्रपती शिवरायांच्या काळातील 11 गड किल्ले जागतिक पर्यटन अर्थात युनोस्को च्या यादीमध्ये घेतले गेले निश्चित ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, परंतु आमचा प्रश्न हा आहे कि.. महाराष्ट्रातील आणि देशभरातील दोन अडीच हजार वर्षांपूर्वीच्या अति प्राचीन बौद्ध लेण्या आजही विद्रूप अवस्थेत मोडक्या तोडक्यात आवस्थेत पडलेल्या आहेत काय त्या संवर्धित व्हाव्यात आणि आमचा वारसा जगाला कळवा असं धोरणकर्तै आणि सरकारला वाटत नाही का.. दोन अडीच हजार वर्षांपूर्वीचा मूळ वारसा आपल्याला जगासमोर आणायचा नाही का.. याच विषयाला धरून सनातन धम्म डॉ विलास खरात यांच्या नेतृत्वामध्ये देशभर बौध्द विरासत बचाओ अभियाना अंतर्गत संपूर्ण देशभर आणि 365 दिवस बौद्ध धम्म जागर अभियान सुरू करत आहे या अखंड जम्बुदीपात बौध्द वारशाचे पुनश्च गतवैभव मिळवून देण्यासाठी व भारताला बुद्धमय करण्याच्या मोहिमेच्या अंतर्गत देशभर हे अभियान राबविले जाणार आहे आपण या महान कार्यात नक्कीच सहभागी व्हावे -- प्रा. अमोल सोनवणे, प्रचारक सनातन धम्म




0 टिप्पण्या