![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhy4E2tbUQXZpGqDTzilEH2dhBEsubppNSgXNfm1RrSOBLq-2WlI2yxiG-XTGfAagcthJwmEFBZNzT1dD2N8xmQqdxGuU5RNx2OA5_UUI3IezLhE1xz1M8-eEn7e9wRUbLouIvq_07k5YY/s320/0214.jpeg)
त्याच वेळेस या भागातून पालिका आयुक्तांचा पाहणी दौरा सुरु होणार होता. त्यामुळे दोन उपायुक्त तिथे उपस्थित होते. त्यांनी हा प्रकार पाहून मध्यस्ती करुन हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या पोलिसांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. परंतु तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका असे त्यांनीच त्यांना सुनावले. त्यावरुन हा वाद आणखीनच चिघळला. त्यावेळी तिथे बघ्यांची गर्दी झाली होती. ते दोन पोलीस निरिक्षिक ऐकण्यास तयार नसल्याने आम्ही संबधीत चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करु असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार हे प्रकरण ठाणे नगर पोलीस स्टेशन पर्यंत गेले. परंतु त्याठिकाणी गेल्यानंतर पोलीस आयुक्तांनी थेट या प्रकरणात मध्यस्ती केल्याने अखेर त्या पोलिसांना पालिका अधिकाऱ्यांची माफी मागावी लागली.
0 टिप्पण्या