Top Post Ad

भिमाकोरेगाव प्रकरणी नेमलेल्या आयोगाचे काय झाले



 

कोरेगाव जातीयवादी आंतकी (भिडे - एकबोटे- फडणवीस) हमल्यातील

मुख्य सूत्रधार सोडुन NIA देशभरातुन सामाजिक कार्यकर्त्याना अटक करून नक्षलवादाशी जोडत आहे.

1. भिमाकोरेगाव येथे आलेला बौद्ध,दलित बहुजन समाज.
2 .एल्गार परिषद झाली ती 31 डिसेंबर ला पुण्यात.
3. भिडे एकबोटे फडणवीस आतंकवादी हमला करतात 1 जानेवारीला जानेवारीला.
4. आतंकवादी हमल्यात रक्तबंबाळ होतो, बौद्ध,दलित, बहुजन, त्याच्या गाड्या जाळल्या, माय बहिणीना मारलं.
5. फडणवीस सरकार रक्तबंबाळ झालेले भिम अनुयायी आणि आणि आतंकवादी भिडे- एकबोटे ला बाजूला सारून वेगळीच स्टोरी पुढे आणतात, वेगळ्याच लोकांना अटक करून मुद्दा भरकटुन टाकते,

प्रश्न हा आहे, सरकार बदलले आहे, शरद पवारांना माहीत आहे आतंकवादी हमला कुणी केला,
NIA वेगळ्या FIR वर काम करत आहे, परंतु जवळपास 70 च्या आसपास FIR महाराष्ट्र पुणे पोलिसांकडे नोंद आहेत, त्याच्यावर शरद पवार, गृहमंत्री, महाविकास आघाडी सरकार का कार्यवाही करत नाही.
आयोगाचे काय झाले ?
भीमसैनिकांवरील गुन्हे अजुन मागे घेतले नाही ?
नुकसान भरपाई चे काय ?
भिडे - एकबोटे यांच्या अटकेचे काय?
हे सगळे प्रश्न आणि त्याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारनं देणे आवश्यक आहे.

- सतीश पट्टेकर
पँथर सेना_सामाजिक संघटना 







 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com