प्रदीप कुरुलकर एस पी कॉलेज आणि मग पुण्यातील अभियांत्रिकी कॉलेज (COEP) मध्ये Electrical Engineering चं शिक्षण घेतानाच्या काळात पोहोण्याच्या जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या स्पर्धेत "सुवर्णपदक. संस्कारभारती ह्या संस्थेचा तो १२ वर्षं संघटन मंत्री . इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर SSB ची परीक्षा उत्तीर्ण होऊन चेन्नईत Officers Training Academy मध्ये प्रवेश घेतला. पुण्यातील दिघी येथील R&DE Engineers इथे त्याचं पोस्टिंग झाल्यावर गेली अनेक वर्षे DRDO च्या विविध प्रोजेक्ट्स मध्ये कार्यरत असताना पाकिस्तानला देशाची गुप्त माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली A.T.S.ने पुण्यातून अटक केली. पण प्रदीप कुरुलकर (ब्राम्हण ) ऐवजी कुरेशी असता तर दिवसभर न्युजवर बातमी असती कारण आमची देशभक्ती जात-धर्म पाहूनच जागृत होते. व्यतिरिक्त काहीच नाही. Google वर एकदा प्लीज चेक करा. " प्रदिप कुरुलकर "हे महाशय आहे पुण्यातील आणि लहानपणी संघ शाखेत जाणारे आहे.. देशभक्ताने देशद्रोह करावा हे भक्तीच्या चिखलात लोळणार्यांनी नजरेआड न केल्यास नवलच! .. जेव्हा महात्मा गांधीना मारले तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSS वर बंदी घालावी असे सांगितले होते.. बोलतील का कधी मन कि बात वाले यावर आपल्याच देशातील संघ शाखेत जाणारा व्यक्ती पाकिस्तानसाठी हेरगिर करत आहे.
-------------------------------------------------------
सत्तेशिवाय ब्राम्हणांना असुरक्षित वाटतं ..खतरे मे वाटतं..निवडणुका आल्या की मताच्या आधारावर संख्येच्या आधारावर ब्राह्मण खतरे मे असुरक्षित होतो ...म्हणुन ब्राह्मण निवडणुकीच्या तोंडावर हिंदु ची झालर पांघरतो आणि त्यात कोंबडी जशी पिलाला पंखा खाली घेते तेसे हिंदु झालर खाली आपल्या ला घेतो निवणुक झाली आणि राजा झाला की पुन्हा ब्राह्मण होतो आणि आपल्याला शुद्र करतो .
देशद्रोहाचे गुन्हे करण्याचे प्रमाण ब्राह्मणांमध्ये जास्त आहे हे प्रदीप कुरुलकरच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ब्राह्मणांमध्ये देशविरोधी गुन्हे करण्याचे बळ येण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांना ब्राह्मण जातीत जन्म झाल्यामुळे मिळणारे जन्मसिद्ध विशेषाधिकार होत. कुरुलकरला हे माहीत आहे की त्याच्या देशद्रोहाच्या गुन्ह्यासाठी प्रसारमाध्यमे,सरकार,तपास यंत्रणा, न्याय यंत्रणा, इतर हिंदू लोक हे सर्वजण कुरुलकरच्या ब्राह्मण जातीला दोषी ठरविणार नाहीत. त्याचा तपास त्याच्याच जातीचा कदाचित संघप्रेमी ब्राह्मण पोलीस अधिकारी करणार. हा अधिकारी त्याच्याप्रति सहानुभूति बाळगणारा, जातीबांधव म्हणुन त्याला मदत करणारा असणार. त्याचा खटला ब्राह्मण न्यायाधीशांपुढे चालणार. सरकारी वकील ब्राह्मण असणार हे वकील व न्यायाधीश त्याच्याप्रति सहानुभूति बाळगणारे, जातीबांधव म्हणुन त्याला मदत करणारे असणार. संपूर्ण RSS ची यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, सत्ताधारी पक्ष, प्रसार माध्यमे, न्याय यंत्रणा कुरुलकर कसा बिच्चारा आहे, त्याला मुद्दामहून कसे अडकविले गेले असे चित्र निर्माण करणार. त्याला शिक्षा होऊच नये झालीच तर अत्यल्प व्हावी असाच प्रयत्न करणार. एवढे सारे ब्राह्मण जातीचे विशेषाधिकार जन्मत:च प्राप्त असतील तर ब्राह्मणांमध्ये गुन्हेगारी वाढणार नाही तर काय?
0 टिप्पण्या