महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. रायगड किल्ल्यावर साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक दिन आता संपूर्ण राज्यभर साजरा केला जाणार आहे. या दिवशी ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर गुढी उभारली जाणार असून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे या वर्षीपासून छत्रपतींचा राज्याभिषेक दिन हा "स्वराज्य दिन" म्हणून साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य कारभार करणार्या महाविकास आघाडी सरकारने ६ जून हा महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं ठरवलं आहे. महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन या वर्षीपासून स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. दरवर्षी महाराजांचा राज्यभिषेक दिन उत्साहाने साजरा व्हावा यादृष्टीने ग्रामविकास विभाग हे पाऊल उचलणार आहे. आतापर्यंत शिवराज्याभिषेक दिन रायगडावर साजरा व्हायचा, पण आता हा दिन राज्यभर साजरा केला जाणार आहे. सध्या याबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यास राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता आड येत आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकींची आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामविकास विभाग याबाबतचा अधिकृत निर्णय जारी करणार आहे.
कुळवाडी भूषण, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रात तारखेनुसार सहा जून रोजी शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किल्ले रायगडावर सहा जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला आहे. या दिवशी राज्यातील ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदा आदी आस्थापनांवर भगव्या झेंड्याची गुढी उभारून महाराष्ट्र गीत गायनानंतर शिवरायांच्या आदेश पत्राचे वाचन केले जाणार आहे. दरम्यान येत्या 15 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात होणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर या निर्णयाची अधिकृत सरकारी घोषणा जाहीर होणार आहे.
किल्ले रायगडावर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगडच्या वतीने सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर साजरा केला जातो. मात्र बामणी काव्याने यामध्येही भेद निर्माण करून जन्मदिनाप्रमाणे येथेही वाद निर्माण केला होता. मात्र आता या वादाला पुर्णपणे तिलांजली देण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आता ठाण तोडगा निघाला असल्याची जाहीर भूमिका अनेक संस्थांनी व्यक्त केली. अजुन किती दिवस हा वाद ठेवणार. अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही समित्यांशी एकत्रितपणे चर्चा न करता सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा अधिकृत असल्याचे जाहीर केले असल्याने अनेक शिवप्रेमींनी याला पाठिंबा दिला आहे. शिवरायांना रयतेचा राजा मानले जाते. त्यामुळे या राजाचा राज्याभिषेक सोहळ्याबरोबरच महाराजांचा प्रत्येक सोहळा हा तारखेनुसारच करण्यात यावा अशी अनेक शिवप्रेमी संघटनांची मागणी अखेर शासनाने मान्य केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------------------------
---------------------------------------------
आम्ही "गुढीपाडवा "या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पहाणार आहोत
१.गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला त्या पुर्वी कधीच गुढ्या ऊभारल्याचा इतिहास नाही.
२.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राम्हण मोरोपंत पिंगळे,अण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना हत्ती च्या पायाखाली दिले.
३.भारतात पहिल्यांदाच ब्राम्हणाला दंडित केले गेल्या चा राग मनात धरुन ब्राम्हणांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले.
४.संभाजी राजांचा मृत्यू आदेश औरंगजेबाने जरी दिला होता पण त्याच्या अंमलबजावणी चे काम ब्राम्हण मंत्र्यांकडून झाले म्हणून ब्राम्हणांनी मनुस्मृती नुसार डोळे फोडणे,कानात शिसे ओतणे,जिभ कापणे या सारख्या अनेक शिक्षा फर्मावल्या अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे .
५.संभाजींना हालहाल करुन मारल्याने बामणं इतके आनंदित झाले कि त्यांनी हत्ती वरुन साखर वाटली.त्या नंतर संभाजी चे शिर तलवारी च्या टोकावर घेऊन परिसरात फिरलेत.
६. रयतेचं राज्य संपवून यशस्वी पणे पुन्हा ब्राम्हण राज स्थापन झाल्याचा तो इशारा होता
हा ब्राम्हणांंचा विजय दिवस आहे म्हणून याबाबत बामणं जास्त आग्रही असतात .या विजय दिवसाचे प्रतिक म्हणून "गुढी" ऊभारली गेली .
👇👇👇
१. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो हे संभाजी राजांच्या शिरा चे प्रतिक आहे.
२.गुढी बांबू पासून बनलेली असते ,धर्मशास्त्रात बांबू चा वापर प्रेतासाठी करतात .
३.कोरे कापड आणि लिंबाची पाने हे देखील प्रेतासाठी वापरतात
मग या गोष्टी शुभ कशा ?
तर गुढी हे बामणांच्या विजयाचे प्रतिक आहे.
गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो .महाराष्ट्राबाहेर कोठेही साजरा केला जात नाही.आपल्याला सांगितलं जातं रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्या येथे प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढ्या ऊभारुन स्वागत केले पण उत्तर प्रदेशातील लोकांना गुढि बाबतीत काहिही माहीत नाही याबाबतीत आपल्या यु.पी.मधिल मित्राकडे खात्री करु शकता.अट एकच तो ब्राम्हण नसावा .
संभाजी महाराज आपले पुर्वज आहेत आणि पुर्वजांचा मृत्यू दिवस आनंदाने साजरा करावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल गुढ्या ऊभारा आणि बामणांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जरुर सहभागी व्हा.
--- प्रा.नितीन बानगुडेपाटील( सातारा )
0 टिप्पण्या